शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

रिंगणात कितीजण ? आज ठरणार

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणूक : चिपळुणात अपक्ष उमेदवाराची माघार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामात आरटीओ कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त झाल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील आरटीओ कार्यालयातील कामकाज पूर्णपणो ठप्प झाले आहे. हे पाहता महत्त्वाचे काम असेल तरच कार्यालयात या अन्यथा थेट निवडणुकीनंतर भेटा, असे आवाहन अधिका:यांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 
15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्याची जय्यत तयारी केली जात आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी सरकारी कर्मचा:यांचा समावेश केला जातो. लोकसभा निवडणुकीप्रमाणोच यंदाही सरकारी कर्मचा:यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जात असून, राज्यातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील तीन महत्त्वाच्या आरटीओ कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना कामासाठी खेटे  मारावे लागत आहेत. निवडणुकीतील व्यस्त वेळापत्रकामुळे आरटीओतील कामकाजासाठी अपुरे मनुष्यबळ पडत असून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणो, नूतनीकरण करणो, दंड भरणो आदी कामे पूर्णपणो रखडली आहेत. हे पाहता नागरिकांनी काही महत्त्वाचे काम असेल तरच आरटीओ कार्यालयात यावे, अन्यथा थेट निवडणुकीनंतर यावे, असे आवाहन आरटीओ अधिका:यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 
वडाळा आरटीओत जवळपास 90 कर्मचारी असून, यातील 35 कर्मचारी, अंधेरी आणि त्या अंतर्गत येणा:या बोरीवलीत साधारण 124 कर्मचारी कार्यरत असून, यातील जवळपास 110 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तर ताडदेव कार्यालयातील जवळपास 70 पैकी 40 ते 50 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. सध्या कर्मचारी या कामासाठी जात असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या 7, 8, 14 आणि 15 तारखेला त्यांना पूर्णपणो डय़ुटी लागल्याचे आरटीओतील सूत्रंनी सांगितले. 
 
1अंधेरी आरटीओ अधिकारी पी. जी. भालेराव यांनी सांगितले की, कर्मचारी नसल्याने कामे पूर्णपणो रखडली आहेत. आरटीओ कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. 
2ताडदेवचे आरटीओ अधिकारी के. टी. गोलानी यांनी सांगितले की, कर्मचारी निवणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आता कामे रखडू लागली आहेत. 
3त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीनंतरच यावे, असे आवाहन आम्ही प्रत्येकाला करीत आहोत. महत्त्वाचे काम असेल तरच या, असेही त्यांना सांगत आहोत.