शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

संगमेश्वर तालुक्यात गणरायांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

विसर्जनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच दिवस भक्तीभावाने पूजा अर्चा केल्यानंतर गौरी गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात ...

विसर्जनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाच दिवस भक्तीभावाने पूजा अर्चा केल्यानंतर गौरी गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी शास्त्री व सोनवी बावनदी किनाऱ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसापूर्वी ७ हजार गणपतींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेश भक्तांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

देवरुख पोलीस स्थानक हद्दीतील सुमारे सात हजार दोनशे गणरायाचे विसर्जन शांततेत झाले. देवरुख सप्तलिंगी नदी येथे घाटावर ठिकठिकाणी देवरुखवासीयांनी, तर साखरपा, देवडे परिसरातील लोकांनी काजळी, बावनदी पात्रात, आरवली-माखजनवासीयांनी गडनदी, असावी नदी याबरोबरच बुरंबीवासीयांनी सोनवी, सोनवडे, वाशी, फणसवळे परिसरातील भाविकांनी गडगडी नदी पात्रात विसर्जन केले.

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे कोणतेही विघ्न न येता विसर्जन पार पडले.

फोटो मेल केले आहेत.(दोन मेल आहेत. संगमेश्वरातील फोटो आणि देवरूखातील फोटो)