शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हातखंबा शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST

२) मानकऱ्यांनी होमात नारळ अर्पण केल्यानंतर गावातील शेट्ये-महाजन, सोनार, सुतार, देवळेकर, परीट, बोंबले, शिंदे हे सात कुंभ हातात मोठ्या ...

२) मानकऱ्यांनी होमात नारळ अर्पण केल्यानंतर गावातील शेट्ये-महाजन, सोनार, सुतार, देवळेकर, परीट, बोंबले, शिंदे हे सात कुंभ हातात मोठ्या काठ्या घेऊन होळीभोवती गोल फिरून मानकऱ्यांनी अर्पण केलेले नारळ बाहेर काढतात. सर्व नारळ एकत्रित करून ते वाणीपेठेतील चव्हाट्यावर आणले जातात व त्याचा प्रसाद करून भाविकांना दिला जातो.

३) होम झाल्यानंतर रात्री पुन्हा गाव होळीच्या शेंड्याखाली एकत्र येऊन गाऱ्हाणे घालण्यात येते. त्यानंतर तारवेवाडी, डांगेवाडी, सनगरेवाडी, बोंबलेवाडीतील ग्रामस्थांकडून नमन सादर केले जाते. यावर्षी कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करीत असतानाच पारंपरिक पद्धतीला गालबोट लागू नये यासाठी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत नमन उभे करून गणपती सादर करून सांगता करण्यात आली.

४) दरवर्षी गावातील १६ कुंभ व १७ वे पाहुण्याच्या कुंभाकडे घरोघरी ग्रामदेवतेची पालखी येते. पाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे पालखी घरोघरी न नेता सहाणेवरच विराजमान होणार आहे. प्रत्येक कुंभांसाठी पालखीच्या दर्शनाकरिता नियोजन केले असून त्याचे पालन ग्रामस्थांकडून केले जाणार आहे.