शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

‘पेयजल’साठी साडेतेरा कोटी तातडीने द्या

By admin | Updated: March 16, 2016 23:53 IST

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियानांतर्गत राज्याचा उर्वरित निधी रुपये १३.५० कोटी तत्काळ जिल्हा नियोजन समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हा निधी तत्काळ वितरित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाचा हिस्सा १५ कोटी रुपये इतकी तरतूद असून, त्यापैकी १.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार राज्य शासनाचा हिस्सादेखील जिल्हा नियोजन समितीकडून एकूण १५ कोटी नियतव्ययापैकी केवळ १.५० कोटी रुपये इतकाच प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील साधारण ९० नळपाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहेत. त्यासाठी अंदाजे १८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीकडे उर्वरित असलेला राज्य शासनाचा ५० टक्के हिस्सा याप्रमाणे १३.५० कोटी रुपये इतका निधी तत्काळ जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, अशी मागणी पालकमंत्री वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा उर्वरित निधी तत्काळ जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, असे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)