शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

श्रमसाफल्य आवास योजनेचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना द्या : नीलेश आखाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने सुरू असलेल्या योजनेचा लाभ चतुर्थश्रेणी कर्मचारी ...

रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने सुरू असलेल्या योजनेचा लाभ चतुर्थश्रेणी कर्मचारी सफाई कामगार यांना मिळावा, अशी मागणी भाजपचे भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सफाई कामगार यांचे काम फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत सर्व सफाई कामगारांचा समावेश झाला पाहिजे. राज्यातील नगरपालिका सफाई कामगारांची सेवा पाहता त्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास मोफत घरे देण्याचा ठराव झाला आहे. मात्र, या ठरावाला राज्यभरात हरताल फासले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळू शकताे. मात्र, या याेजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणाम हे कर्मचारी या हक्काच्या घरांपासून वंचित राहत आहेत, असे नीलेश आखाडे यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसाठी निधी उपलब्ध करून सर्व सफाई कामगारांना हक्काची घरे मिळवून द्यावीत, अशी मागणी नीलेश आखाडे यांनी केली आहे.