शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले असून, १४५ रुग्ण बरे झाले आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात रुग्णांमध्ये कोरोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना चाचण्या करण्याच्या प्रमाणतही घट झाली असून, ३,३२९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंडणगड आणि राजापूर तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यात दापोली तालुक्यात ६, गुहागरात २, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत १३, लांजात केवळ १ आणि खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७७,३३९ रुग्ण झाले आहेत.

मंडणगड तालुक्यात २ आणि खेडमध्ये एक अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,३९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.१० टक्के झाला आहे. जिल्ह्यात एकूण ७४,२२४ बाधित कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.९७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ७२१ रुग्ण उपचार घेत आहेत.