शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चौपट आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ ३५ रुग्ण आढळले असून, १४५ रुग्ण बरे झाले आहेत. तिघांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात रुग्णांमध्ये कोरोनामुक्तीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना चाचण्या करण्याच्या प्रमाणतही घट झाली असून, ३,३२९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये मंडणगड आणि राजापूर तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यात दापोली तालुक्यात ६, गुहागरात २, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत १३, लांजात केवळ १ आणि खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७७,३३९ रुग्ण झाले आहेत.

मंडणगड तालुक्यात २ आणि खेडमध्ये एक अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,३९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.१० टक्के झाला आहे. जिल्ह्यात एकूण ७४,२२४ बाधित कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.९७ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ७२१ रुग्ण उपचार घेत आहेत.