शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

पाच पाेलीस स्थानकांतर्गत साडेपाच लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात ७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ...

रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात ७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रातील ५ पोलीस स्थानकात धडक मोहीम राबविण्यात आली. या माेहिमेंतर्गंत ५,५४,५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे़

उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कार्यक्षेत्रात रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, पूर्णगड, जयगड व संगमेश्वर अशी पाच पाेलीस स्थानके येतात़. या पाेलीस स्थानकांतर्गत संचारबंदीच्या काळात कडक बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. त्याचबराेबर, विनाकारण फिरणाऱ्यांविराेधात कडक कारवाई करण्यात आली. पाच पाेलीस ठाण्यांतर्गत ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच विनामास्क फिरणाऱ्या ६९३ जणांकडून ३,४७,५०० रुपयांचा दंड आकारला आहे. आस्थापनेच्या १५३ केसेसमधून २,०७,००० रुपये इतका दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायदा अंतर्गत २,८८२ दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

अति अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सदाशिव वाघमारे यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनीही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनच करून घराबाहेर पडावे. तसे न करता आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------------------

रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली. (छाया : तन्मय दाते)