शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

२. राजापूर तालुक्यात गेले १५ दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परिणामी धारतळे कोविड सेंटरमध्ये एकही सक्रिय रुग्ण ...

२. राजापूर तालुक्यात गेले १५ दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परिणामी धारतळे कोविड सेंटरमध्ये एकही सक्रिय रुग्ण राहिलेला नाही. धारतळे येथे रुग्ण नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते सेंटर बंद करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सव सणात होणारी गर्दी आणि तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे सुयोग्य नियोजन करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.

३. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी रुग्ण कमी ठेवण्याचे काम मंडणगड तालुक्याने पहिल्यापासूनच ठेवले होते. जिल्ह्यात संसर्ग वाढलेला असतानाही मंडणगडात १० रुग्णांच्या वर रुग्णसंख्या नव्हती. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत केवळ १,३१० सापडले असून १,२४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर केवळ ३४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. मंडणगडात आजही एकअंकी रुग्णसंख्या कायम आहे.