शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

जिल्हा परिषदेच्या शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 04:33 IST

गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींची वीज बिले व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने देण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे.

रत्नागिरी: गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींची वीज बिले व्यावसायिक दराऐवजी घरगुती दराने देण्याचा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे. मार्च २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने त्यांना आकारण्यात येणारे वीज बिल घरगुती दराने आकारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायती यांना व्यावसायिक दराने वीज बिले आकारण्यात येत होती. त्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारी ही बिले न भरल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येत होता. यावरुन अनेकदा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये खडाजंगी होत होती.