शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

आयएएस अधिकाऱ्यांना ग्रामीण शिक्षण कळते का?

By admin | Updated: October 12, 2015 00:31 IST

अनुदान बंद झाल्यामुळे शैक्षणिक संस्था अडचणीत आल्यात.

गणपतीपुळे : आजच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री शिक्षणावर एवढा खर्च कशाला, असा प्रश्न उपस्थित करतात. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जाचक परिपत्रके काढली जातात. शिक्षणावर होणारा खर्च रोखला, तर राज्याचा विकास होईल का? असे सांगत राज्य सरकारने शिक्षणात ढवळाढवळ करू नये, धोरण ठरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती माहीत आहे का? असा सवाल माजी शिक्षणमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार पतंगराव कदम यांनी उपस्थित केला. मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, अध्यक्ष राजाभाऊ लिमये, बाबाराम कदम, गजानन पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचा आमदार कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. देशात सर्वाधिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण संस्था उभारण्याचे काम येथे सुरु झाले. सरकारपेक्षा खासगी शैक्षणिक संस्था महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देत आहेत. (वार्ताहर)अनुदान बंद झाल्यामुळे शैक्षणिक संस्था अडचणीत आल्यात. कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणारे शिक्षक हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करतात, अशी दयनीय अवस्था शिक्षकांची झाली आहे. यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात शिक्षणावर कमी खर्च होतो. तरीही राज्य सरकारमधील मंत्र्यांना शिक्षणावर होणारा खर्च जास्त वाटतो, हे हास्यास्पद असल्याचे आमदार कदम म्हणाले.