शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात काेराेना रुग्णांनी पार केला ३० हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ४८६ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा पार केला ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ४८६ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने १० रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत ९१५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रविवारी आरटीपीसीआर चाचणीमध्ये २०५ रुग्ण आणि अँटिजन चाचणीत २१ रुग्ण सापडले आहेत, तर मागील पॉझिटिव्ह २६० रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३०,३३६ झाली आहे. रविवारी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आली असली तरी इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी तालुक्यात ८५ रुग्ण, खेडमध्ये ३, चिपळुणात ७४, संगमेश्वर २४, मंडणगड ८, लांजात २१, राजापुरात ९ रुग्ण सापडले आहेत, तर खेड आणि गुहागर तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडवली असून, या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १७.७ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या कमी झाली असून, दिवसभरात १० रुग्ण मृत्यू पावले. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण तालुक्यामध्ये प्रत्येकी ३ रुग्ण, संगमेश्वरमध्ये ३, खेड, राजापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ३.१ आहे.