शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

गावांचा विकास आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा,

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून सहभागी गावांचा कायापालट करण्याची संधी प्राप्त झाली आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदर्श गाव साकार होऊ शकेल. गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व विभागप्रमुखांनी या गावांचा ग्राम विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना राधाकृष्णन म्हणाले, संसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गावांच्या भौतिक प्रगतीबरोबरच आर्थिक उन्नती साधायची आहे. त्यादृष्टीने योजनेत नमूद केलेल्या विकासाच्या मुद्द्यांनुसार अंमलबजावणी कार्यक्रमाची आखणी करावी आणि गावांमध्ये विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत. योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर, महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. शेख, समाजल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, यशदा, पुणेच्या प्रशिक्षिका सुरेखा जोशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी योजनेचा आराखडा तयार करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)