शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याबद्द्लची नाराजी वाढली; समविचारी मुख्यमंत्र्यासह लाेकायुक्तांकडे करणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या भावना विचारात घेऊन ‘जिल्हाधिकारी हटाव, रत्नागिरी बचाव’ मोहीम महाराष्ट्र समविचारी मंचकडून सुरु करण्यात येत आहे. याविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे संजय पुनसकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल जनतेच्या मनात कुरबूर सुरु आहे. विशेषतः कोरोनाविषयक प्रशासकीय आरोग्य यंत्रणा राबविण्यात आणि लॉकडाऊन विषयात घेतलेल्या निर्णयातील अदलाबदल त्यायोगे सामान्य माणसे विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. नेमका हाच धागा पकडून समविचारी मंचने कायदेतज्ज्ञांची मते घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोना महामारीत घेतलेले निर्णय व अन्य प्रशासकीय बाबी तपासून त्यांची बदली करावी आणि त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्तांकडे करण्याचे ठरविले असल्याचे समविचारीकडून सांगण्यात आले आहे.

निर्णय प्रक्रियेच्या अदलाबदलासह इतर सर्व विषय घेण्यात येणार असून, सर्वप्रथम बदलीनंतर या विषयांबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समविचारीकडून केली जाईल, असे सांगितले. समविचारीच्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात केशव भट, बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, राजाराम गावडे, मंदार लेले, रिकी नाईक, विश्वजित कोतवडेकर, सागर खेडेकर, सचिन रायकर, अनिकेत खैर, नवनीत लांजेकर, तन्मय पटवर्धन, प्रवीण नागवेकर, अनिल नागवेकर, अमोल सावंत, आदींचा सहभाग होता.