शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

बीएसएनएलच्या कृ षी कार्ड सेवेबाबत नाराजी

By admin | Updated: January 8, 2016 00:49 IST

योजनांचे विलिनीकरण : महत्त्वाच्या सेवांमध्ये मात्र कपात

आबलोली :भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांसाठी महाकृषी कार्ड योजना आणली. त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल, विचारांचे आदान प्रदान करता येईल, त्यासाठी १०८, १०९, १२८ या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. मात्र, या तीनही योजनांचे विलिनीकरण करून सगळ्या योजना १४१ रुपये रिचार्जखाली एकत्र आणल्या. अधिकचे पैसे आकारुन बीएसएनएलने पूर्वीच्या योजनांमधील सेवांमध्ये कपात केली आहे.अन्य नेटवर्कला फोन करण्यासाठी पूर्वी २०० मिनिटे होती, ती कमी करून फक्त ५० मिनिटे ठेवण्यात आली आणि डाटा वाढवण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांसाठी डाटापेक्षा संवाद साधणे अधिक गरजेचे होते. त्यामुळे या एकत्र नवीन योजनेबाबत ग्राहकवर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यावर बीएसएनएलने नामी शक्कल लढवीत पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशात हात घातला आहे. अन्य नेटवर्कसाठी वाढीव वेळ मिळवायचा असेल, तर १४१ रिचार्जसह अधिकचे तीन प्रकारचे रिचार्ज नव्याने सुरु केले आहेत.या योजना कार्यान्वित झाल्या असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खिशाला वाढीव कात्री लावण्याचे काम बीएसएनएलने केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)१४१ रिचार्जसह २४ रुपये रिचार्ज केल्यास अन्य नेटवर्कसाठी १५० मिनिटे वाढवून मिळणार आहेत. तसेच ४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास ६०० एमबी डाटा मिळणार आहे, तर ५९ रुपये रिचार्ज केल्यास अन्य नेटवर्क साठी १५० मिनिटे व ६०० एमबी नेट डाटा वाढवून मिळणार आहे.अन्य नेटवर्कसाठी २०० मिनिटांवरून ५० मिनिटांपर्यंत कपात.डाटा वाढवला.डाटापेक्षा शेतकऱ्यांसाठी संवाद साधणे अधिक महत्त्वाचे.बीएसएनएलचा ग्राहकांच्या खिशात पुन्हा हात.