शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जखमी मित्राला बरे वाटण्यासाठी सुरू केली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

रत्नागिरी : अपघातात जखमी झालेल्या मित्राला बरे वाटले, तर आम्ही चालत येऊ, असे साकडे देवरूख येथील मार्लेश्वराला नाणीज येथील ...

रत्नागिरी : अपघातात जखमी झालेल्या मित्राला बरे वाटले, तर आम्ही चालत येऊ, असे साकडे देवरूख येथील मार्लेश्वराला नाणीज येथील काही तरुणांनी घातले हाेते. हा मित्र बरा झाला आणि त्यानंतर हे तरुण नाणीज ते मार्लेश्वर, असे ५५ किलाेमीटरचे अंतर पार करून मार्लेश्वरला पाेहाेचले. त्यानंतर गेले सहा वर्षे त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला असून, त्यात तरुणांची वाढ हाेत आहे.

नाणीज येथील सुशांत संसारे हा तरुण २०१६ मध्ये अपघातात जखमी झाला होता. तो बरा व्हावा म्हणून त्याच्या मित्रांनी मार्लेश्वरला प्रार्थना केली होती. तो लवकर बरा झाला, तर आम्ही तुझ्या दर्शनाला पायी येऊ, असे साकडे घातले. पुढे तो बरा झाला आणि त्याच्या मित्रांनी चालत जात मार्लेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर हा उपक्रम सुरूच ठेवण्यात आला आणि दरवर्षी श्रावणात ही मंडळी मार्लेश्वराच्या दर्शनाला जातात. सुरुवातीला त्यात संदेश सावंत, अक्षय नागवेकर, प्रथमेश सागवेकर, गणेश संसारे आणि तेजस्विनी संसारे सहभागी झाले होते. आता दिंडीतील लोकांची संख्या वाढली आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे या दिंडीत खंड पडला होता. मात्र, यावर्षी पुन्हा हा उपक्रम सुरू केला आहे. यावर्षी ३० जण या दिंडीत सहभागी झाले होते. त्यामध्ये १२ युवती व महिला, १८ पुरुषांचा सहभाग हाेता. सर्वांनी नाणीजचे ग्रामदैवत श्री धावजेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरातून रविवारी सकाळी १० वाजता पायी प्रवासाला सुरुवात केली. सोमवारी पहाटे ४ वाजता ते मार्लेश्वरला पोहोचले. दर्शन घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.