शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत राबविणार धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांमध्ये भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

भरारी पथकाने कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत दक्ष राहून कार्यवाही करावी व तसा अहवाल वेळोवेळी कार्यालयांना, वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता जिल्ह्यात २०२१-२२साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे हे काम पाहणार आहेत.

उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे (रत्नागिरी), प्रकाश सूर्यवंशी (चिपळूण), दीपक कुटे (दापोली), जिल्हा परिषद मोहीम अधिकारी एस. एस. पंडित, वैधमापनशास्त्र निरीक्षक मनोज मोदी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांची निवड जिल्हा भरारी पथकात करण्यात आली आहे.