शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत राबविणार धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांमध्ये भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

भरारी पथकाने कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत दक्ष राहून कार्यवाही करावी व तसा अहवाल वेळोवेळी कार्यालयांना, वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता जिल्ह्यात २०२१-२२साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे हे काम पाहणार आहेत.

उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे (रत्नागिरी), प्रकाश सूर्यवंशी (चिपळूण), दीपक कुटे (दापोली), जिल्हा परिषद मोहीम अधिकारी एस. एस. पंडित, वैधमापनशास्त्र निरीक्षक मनोज मोदी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांची निवड जिल्हा भरारी पथकात करण्यात आली आहे.