शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कळझोंडीतील रेल्वे मार्ग दूर हटविण्याची कोकणवासीयांची मागणी

By admin | Updated: June 16, 2017 14:41 IST

विशेष ग्रामसभेत विरोध : मार्गावरील ५0 घरांना धोका

लोकमत आॅनलाईनखालगाव (जि. रत्नागिरी), दि. १७ : रत्नागिरी तालुक्यातील जयगड जिंदाल कंपनी ते कळझोंडी - फुणगूस - डिंगणी संगमेश्वरमार्गे नव्याने रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणार असून, या मार्गाचा कळझोंडी - सड्येवाडी येथील सुमारे ५० घरांना धोका संभवणार आहे. सुमारे ४०० लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणाहून जाणारा हा रेल्वेमार्ग या लोकवस्तीपासून दूर ५०० मीटर अंतरावरुन नेण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी कळझोंडी ग्रामपंचायतीत बोलवण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत केली आहे.

कळझोंडी ग्रामपंचायत येथे झालेल्या या विशेष ग्रामसभेला सरपंच सहदेव वीर, ग्रामविकास अधिकारी विनायक जाधव, रेल्वे अभियंता मंजुळनाथ पाटणकर, मंडल अधिकारी जाधव, पोलीसपाटील चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत निंबरे, काशिनाथ निंबरे, नम्रता पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अवधूत मुळ्ये, प्रकाश पवार यांच्यासह गावातील सुमारे १२५ ग्रामस्थ उपस्थित होते.

जयगड - कळझोंडी - चाफे - खालगाव - देऊड - मेढे - फुणगूस - डिंगणी - संगमेश्वर असा नवीन रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. मात्र, प्रशासनाने कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांना याची कल्पना न देता छुप्या पद्धतीने मार्गाचे सर्र्वेक्षण काम हाती घेतले आहे. याबाबतचे अंतिम सर्वेक्षण करण्यासाठी दिनांक १४ व १५ जून रोजी काही ग्रामस्थांना (शेतकऱ्यांना) थेट नोटीस पाठविण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.