शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आंगलेतील जीर्ण खांब तत्काळ बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

राजापूर : तालुक्यातील आंगले गावातील महावितरणचे जीर्ण ...

राजापूर : तालुक्यातील आंगले गावातील महावितरणचे जीर्ण झालेले ४५ खांब केव्हाही कोसळतील, अशा स्थितीत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने महावितरणकडे हे खांब बदलण्याची मागणी करुनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

सन २०१९मध्ये आंगलेवासीयांनी गावातील ४८ खराब व जीर्ण झालेले विद्युत खांब बदलावेत, अशी आग्रही मागणी केली होती. त्यासाठी रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयात अर्ज केले होते. त्याचबरोबर मुंबईत जाऊन ऊर्जामंत्र्यांनाही दोनवेळा निवेदन देण्यात आले होते. उपविभागीय कार्यालय, राजापूर यांच्याकडेही अर्ज केले होते.

या मागणीनंतर तीन खांब बदलण्यात आले. मात्र, गावातील उर्वरित ४५ खांब अद्यापही बदलण्यात आलेले नाहीत. हे खांब केव्हाही पडतील, अशा स्थितीत आहेत. गावातील गंजलेले खांब त्वरित बदलावेत, अशी मागणी आंगले ग्रामस्थांनी केली आहे.