शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

पर्यटन विकासासाठी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक सुविधा व निधी मिळण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे खासदार नारायण राणे ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक सुविधा व निधी मिळण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे खासदार नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, जर निधी उपलब्ध झाला तर जिल्ह्याचा योग्य प्रकारे विकास होऊन जिल्ह्याचा पर्यटन विकास सक्षम होईल. जिल्ह्यातील रस्त्यांची समस्या गंभीर असून, अनेक रस्ते खराब झाले असून ते नवीन करण्याची आवश्यकता आहे. तत्काळ रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. जिल्ह्यात अनेक गड, किल्ले असून, त्यांची अवस्था दयनीय झाली असून दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे असून, तेथेही पार्किंग, प्रसाधनगृहे, पाण्याची, विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या सर्व व्यवस्था समुद्रकिनारी झाल्यास तेथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, स्मारकांचा विकास होणे गरजेचे आहे. शहरातील लोकमान्य टिळकांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती व्हावी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.