शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अवकाळी पावसामुळे पाचल परिसरात बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरीवर्गामधून करण्यात येत आहे.

सातत्याने बदलणारे हवामान, अधूनमधून गारांसह पडणारा पाऊस यामुळे अगोदरच आंब्याचे पीक फारच कमी होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होता. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेल्या हापूस आंब्यांचा सर्वत्र खच पडला आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी गलीतगात्र झाला असून, आता निसर्गही मागे लागल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानाची तातडीने दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.