शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

अवकाळी पावसामुळे पाचल परिसरात बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरीवर्गामधून करण्यात येत आहे.

सातत्याने बदलणारे हवामान, अधूनमधून गारांसह पडणारा पाऊस यामुळे अगोदरच आंब्याचे पीक फारच कमी होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होता. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेल्या हापूस आंब्यांचा सर्वत्र खच पडला आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी गलीतगात्र झाला असून, आता निसर्गही मागे लागल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानाची तातडीने दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.