शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

जिल्ह्यात दहीहंडी केवळ पारंपरिकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

रत्नागिरी : गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावर्षीही शासनाची परवानगी नसल्यामुळे दहीहंडीचा उत्सव साधेपणानेच साजरा ...

रत्नागिरी : गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यावर्षीही शासनाची परवानगी नसल्यामुळे दहीहंडीचा उत्सव साधेपणानेच साजरा करण्यात आला. यावर्षीही काेराेनाच्या निर्बंधामुळे पारंपरिकतेने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने उत्सवातील थरार पहायला मिळाला नाही.

जिल्ह्यात दरवर्षी सार्वजनिक ३५१ व खासगी ३२३९ दहीहंडी बांधण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे गेले दाेन वर्ष निर्बंध घालण्यात आले आहेत. गोकुळाष्टमीनिमित्त विविध मंदिरातून नामसप्ताह, एक्का आयोजित करण्यात येतो. रात्री १२ वाजता जन्मसोहळा साजरा करण्यात येतो. ठिकठिकाणी श्री सत्यनारायण महापूजेचेही आयोजन केले जाते. यावर्षीही केवळ धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनामुळे मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पूजा, कृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग राखत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातही माेजक्याच लाेकांमध्ये दहीहंडी फाेडण्यात आली. पालखी प्रदक्षिणा मंदिरांच्या आवारातच घालण्यात आली. राधा-कृष्ण व सवंगड्यांच्या वेशात मात्र बालके सजली होती.