शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना २१ मृत्यू, ६२६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ६२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या २१,६९५ झाली आहे तर ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण १४,६३५ रुग्ण बरे झाले आहेत.

लॉकडाऊन करूनही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाच्या विराेधात लढा देत असतानाच सर्वच उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक, मोलमजुरी करणाऱे अडचणीत आले आहेत. त्यातच आणखीच लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या कमी न झाल्यास पुढे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा सततचा चढता आलेख धोकादायक ठरत असतानाच रत्नागिरी तालुक्यात आजही कोरोनाची संख्या जास्त असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात ४४ रुग्ण, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात १४, कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात २१, जाकादेवी प्राथमिक आराेग्य केंद्र ३, पावस प्राथमिक आराेग्य केंद्र ११, चांदेराई प्राथमिक आराेग्य केंद्र ४, पाली ग्रामीण रुग्णालय १०, तालुका वैद्यकीय अधिकारी ७, वाटद प्राथमिक आराेग्य केंद्र १४, खानू प्राथमिक आराेग्य केंद्र ६, हातखंबा प्राथमिक आराेग्य केंद्र ९ असे एकूण १४३ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.४७ टक्के आहे तर मृतांचे प्रमाण २.९४ टक्के आहे.