शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना २१ मृत्यू, ६२६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने आणखी २१ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची संख्या ६४० झाली आहे तर ६२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या २१,६९५ झाली आहे तर ७७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण १४,६३५ रुग्ण बरे झाले आहेत.

लॉकडाऊन करूनही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाच्या विराेधात लढा देत असतानाच सर्वच उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक, मोलमजुरी करणाऱे अडचणीत आले आहेत. त्यातच आणखीच लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या कमी न झाल्यास पुढे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा सततचा चढता आलेख धोकादायक ठरत असतानाच रत्नागिरी तालुक्यात आजही कोरोनाची संख्या जास्त असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात ४४ रुग्ण, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात १४, कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात २१, जाकादेवी प्राथमिक आराेग्य केंद्र ३, पावस प्राथमिक आराेग्य केंद्र ११, चांदेराई प्राथमिक आराेग्य केंद्र ४, पाली ग्रामीण रुग्णालय १०, तालुका वैद्यकीय अधिकारी ७, वाटद प्राथमिक आराेग्य केंद्र १४, खानू प्राथमिक आराेग्य केंद्र ६, हातखंबा प्राथमिक आराेग्य केंद्र ९ असे एकूण १४३ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.४७ टक्के आहे तर मृतांचे प्रमाण २.९४ टक्के आहे.