शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

कोकंबा आळीतील विहिरीचे पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित झाले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे १२ ते १५ कुटुंबीयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुटुंबीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गटारातील गाळ काढून गटार खोलीकरण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, साेमवारपर्यंत पाण्याचा निचरा न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मनेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठी, शहराध्यक्ष साईराज देसाई यांनी आक्रमक भूमिक मांडली आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दापोली शहरातील समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाले असून शहरातील विविध विकासाबाबत ते आग्रही आहेत. कोकंबा आळीतील सहा ते सात कुटुंबीयांच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी प्रश्न लवकर निकाली काढा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा सचिन गायकवाड यांनी दिला आहे.