शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गडनदी धरण पूर्ण भरले; सतर्कतेच्या सूचना

By admin | Updated: July 15, 2017 14:32 IST

सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला

आॅनलाईन लोकमतदेवरुख (जि. रत्नागिरी), दि. १५ : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात सध्या ६४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला आहे. गडनदी धरण भरून वाहू लागल्याने पाटबंधारे विभागाने नदीकिनारच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहात आहे. धरणा पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीसाठा सांडव्याद्वारे नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे, तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरू नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करु नये. नागपूर येथील बोट दुर्घटना लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी केले आहे.