शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

गडनदी धरण पूर्ण भरले; सतर्कतेच्या सूचना

By admin | Updated: July 15, 2017 14:32 IST

सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला

आॅनलाईन लोकमतदेवरुख (जि. रत्नागिरी), दि. १५ : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात सध्या ६४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला आहे. गडनदी धरण भरून वाहू लागल्याने पाटबंधारे विभागाने नदीकिनारच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहात आहे. धरणा पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीसाठा सांडव्याद्वारे नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे, तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरू नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करु नये. नागपूर येथील बोट दुर्घटना लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी केले आहे.