शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

समाजाने एकत्र यावे!

By admin | Updated: June 17, 2016 23:34 IST

दादा इदाते : जिल्हा गोरबंजारा विकास संघटनेच्यावतीने खेड येथे मेळावा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाने आपले विविध प्रश्न व मुलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक असून, याकरिता समाजातील सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन भटक्या व विमुक्त जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी खेड येथील कार्यक्रमामध्ये केले. रत्नागिरी जिल्हा गोरबंजारा विकास संघटनेच्यावतीने खेड येथे आयोजित जिल्हा मेळाव्यात दादा इदाते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष मल्लूशेठ राठोड, उपाध्यक्ष सुनील नाईक, भटक्या जाती-जमाती आयोग मध्यप्रदेशचे सदस्य श्रवणसिंग राठोड, खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, मुंबई गोरबंजारा संघर्ष समितीचे संयोजक रविराज राठोड, पोहरागडचे संदेश चव्हाण, रत्नागिरीचे पंडित राठोड, गीता राठोड, ठाणे येथील जनाबाई राठोड, सुनिता राठोड, धुळे येथील सुजाता राठोड, खेड येथील बंजारा समाजाच्या अभ्यासक प्रियांका राठोड, रवींद्र चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते़ यावेळी दादा इदाते यांनी सांगितले की, देशातील २३ राज्यांमधील भटक्या व विमुक्त समाजातील विविध प्रश्नांचा आपण अभ्यास केला असून, या राज्यांतील विविध प्रश्न व समस्या या वेगवेगळया असल्याचे सांगत इदाते यांनी हे सर्व प्रश्न आणि समस्या एकत्रित करून या आयोगाचा अध्यक्ष म्हणून ते मार्गी लावण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले़ त्यासाठी मला तुमची साथ हवी असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी फड यांनी मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद राठोड यांनी केले तर आभार चंद्रकांत राठोड यांनी मानले़ यावेळी बहुसंख्येने गोरबंजारा समाजातील बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)मतांसाठी वापर : हक्कासाठी लढावारंवार येणाऱ्या निवडणुकांमध्ये गोरबंजारा समाजाचा केवळ मतांसाठीच वापर करण्यात आला. त्यामुळे आता सर्वांनी आपल्या न्याय हक्कांसाठी लढा, असे सांगितले.