शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राजापूर शहरात पुन्हा पुराचे पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

- मुख्य चाैकाला पुराच्या पाण्याचा वेढा लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व ...

- मुख्य चाैकाला पुराच्या पाण्याचा वेढा

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व काेदवली नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पुराचे पाणी राजापूर शहरात शिरले हाेते. शहरातील मुख्य चाैकाला पाण्याचा वेढा पडला हाेता.

गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर तालुक्यातील नद्यांचे पाणी वाढले हाेते. चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले हाेते. मात्र, साेमवारी रात्रीपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले हाेते. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले हाेते. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जाेर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.

राजापूर तालुक्यातील अर्जुना व काेदवली नद्यांना पुन्हा पूर आला असून, पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चाैकापर्यंत आले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. प्रशासनही सतर्क झाले असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.