शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

आंबा नुकसानाबाबत आता मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: May 9, 2014 00:23 IST

रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात अवेळी पडणार्‍या पावसासह वादळी वार्‍याने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना बसला आहे. या बागायतदारांना कर्जमाफी मिळावी, व्याजमाफी मिळावी. अर्थसाह्य मिळावे अथवा अनुदान मिळावे, अशी मागणी कीर यांनी मुख्यमंत्री चव्हाण व उद्योगमंत्री राणे यांच्याकडे केली आहे. आधीच युरोपीयन देशांनी नाकारलेला आंबा संकटात होता, त्यात आता वादळी वार्‍याने मोठा फटका बसला आहे. लवकरच आपण आंबा बागायतदार संघाच्या पदाधिकार्‍यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही कीर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)