शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

उदय सामंतांकडून सर्वात मोठा विश्वासघात : तटकरे

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या काळात उदय सामंत यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोठी संधी

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या काळात उदय सामंत यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोठी संधी दिली. असे असतानाही त्यांना अजून काय कमी पडले? असा सवाल करीत आधी उमेदवारीसाठी एबी फॉर्म घेऊन दुसऱ्याच दिवशी पक्षत्याग करणाऱ्या सामंत यांनी राष्ट्रवादीशी गद्दारी केली आहे. हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. सत्ता दिलेली माणसे पक्षाशी गद्दारी करू शकतात, तर ती जनतेशी काय इमान राखणार? अशा दलबदलूंना मतदार या निवडणुकीत धडा शिकवतील, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, दलबदलू नेत्याने स्वार्थासाठी पक्ष बदलल्याने पक्षाचे नुकसान होेणार नाही. सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आहेत व ते पक्षाचे अधिकृत उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. सिंचन अहवालामुळेच युती तुटली काय, असे विचारता तटकरे यांनी त्याचा साफ शब्दत इन्कार केला. (प्रतिनिधी)