शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

समुद्रकिनारे आजही दुर्लक्षित : अविनाश काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

पावस : कोकणात पर्यटन वाढीसाठी भरपूर सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. परंतु, त्यावर योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक कमी ...

पावस : कोकणात पर्यटन वाढीसाठी भरपूर सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. परंतु, त्यावर योग्य सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक कमी प्रमाणात येतात, तसेच काही समुद्रकिनारे पर्यटकांना माहिती नसल्याने दुर्लक्षित राहतात. त्यामुळे रोजगार आणि पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मंडळ विविध उपक्रम राबवत आहे, असे मत अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख व गोळप ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश काळे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे १०० सुरुच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. काळे म्हणाले की, आपल्या गावातील किनारे स्वच्छ राखण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या सुरू लागवडीतून किनाऱ्याची धूप थांबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच वायंगणी समुद्रकिनारा येथे पर्यटनातून रोजगार वाढीसाठी याची नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या वृक्षाराेपण कार्यक्रमाला अनुलोम भाग जनसेवक रवींद्र भोवड, जनसेवा सामजिक मंडळ प्रमुख अविनाश काळे, सचिव समित घुडे, स्थानमित्र महेश पालकर, अदिती काळे, ग्रामस्थ प्रवीण राड्ये, जनार्दन खाडे, ओमप्रकाश गोगटे, अवंती काळे, मीनल घुडे, अद्वैत काळे, चैतन्य पटवर्धन उपस्थित होते.