शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वांद्री - उक्षी येथील अपघातात एक ठार, दाेन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री-उक्षी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात वाहने दरीत कोसळून एकजण ठार ...

देवरुख : संगमेश्वर

तालुक्यातील वांद्री-उक्षी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात वाहने दरीत कोसळून एकजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा घडला आहे. त्यात अरविंद हरिनाथ शर्मा (५२, रा. परळ, मुंबई) असे मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर या अपघातात चालक पांडुरंग पाटील आणि जनार्दन माळकर असे दोघेजण जखमी झाले आहेत. अरविंद शर्मा यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक मारुती जगताप यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्याची फिर्याद चालक पांडुरंग पाटील यांनी दिली आहे. हा अपघात वांद्री

येथील अवघड वळणावर झाला. क्वाॅलिस गाडी देवगडवरून मुंबईला जात होती तर इंडिका गाडी आंबेडहून वांद्रीला जात असताना या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. त्यात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करत आहेत.