शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

जावडे - कातळगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

लांजा : तालुक्यातील जावडे ते कातळगाव येथील जिल्हा परिषदेच्या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील एक हजार ग्रामस्थांना ...

लांजा : तालुक्यातील जावडे ते कातळगाव येथील जिल्हा परिषदेच्या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने परिसरातील एक हजार ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, इसवली - पाथरवाडी या जिल्हा परिषदेच्या रस्ता क्रमांक ६४ पासून जावडे ते कातळगाव हा जोडरस्ता ४ किलोमीटर आहे. या रस्त्याला जिल्हा परिषदेकडे वर्ग करून २० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली अनेक वर्षे या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात हा रस्ता पाण्याने वाहून जात असल्याने एस. टी. सेवाही बंद करण्यात येते. ग्रामस्थांनी श्रमदान करुन या रस्त्याची डागडुजी केल्यानंतर एस. टी. सेवा सुरु केली जाते. येथील ग्रामस्थांनी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य दीपक पवार, संतोष जाधव, निखिल कांबळे यांनी दिले.

-----------------------------

लांजा तालुक्यातील जावडे - कातळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे लांजाचे तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.