शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘आशां’च्या प्रश्नांसाठी आरोग्यमंत्र्यांशीही भांडू

By admin | Updated: March 16, 2016 23:55 IST

तुकाराम गोलमडे : आनंदीबाई जोशी पुरस्काराचे रत्नागिरी वितरण

रत्नागिरी : वेळ आल्यास आशांसाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशीही भांडू, असा इशारा शासनाला देत देशात महागाई आहे, तर आशातार्इंना महागाई नाही का? याचा विचार शासनाने करावा, असे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी व उत्कृष्ट आशा पुरस्कार वितरणाच्या वेळी काढले. देशातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार योजना जाहीर करण्यात आलेली होती. चिपळूण तालुक्यातील खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावून २५००० रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. मंडणगड तालुक्यातील कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय क्रमांकाचे १५००० रुपयांचे, तर लांजा तालुक्यातील भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांकाचे १०००० रुपयांचे रोख बक्षीस पटकावले.उत्कृष्ट उपकेंद्रांमध्ये प्रथम क्रमांक - मंडणगड तालुक्यातील आंबडवे उपकेंद्राला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - चिपळूण तालुक्यातील कळंबट उपकेंद्राला १०००० रुपये, तृतीय क्रमांक - लांजा तालुक्यातील मठ उपकेंद्राला ५००० रुपये, तर ग्रामीण रुग्णालयाचा मान दापोली उपजिल्हा रुग्णालय ५०,००० रुपये बक्षीसपास पात्र ठरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८० आशा कार्यकर्त्या यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद पुसावळे, जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती देवयानी झापडेकर, समाजकल्याण समिती सभापती शीतल जाधव, सदस्य उदय बने, विजय सालीम, अजय बिरवटकर, लांजा पंचायत समिती सभापती लीला घडशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब आरसुळकर, जिल्हा परिषद सदस्या विनया गावडे, अस्मिता केंद्रे, सुजाता तांबे, प्रणिता देवरुखकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, जिल्हा माध्यम अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आनंदा चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आरोग्य विभागाच्या कार्याबाबत तसेच आशा कार्यकर्ती यांच्या कामाबाबत गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन कदम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिजीत कांबळे व बेबीनंदा खामकर यांनी मेहनत केली. (शहर वार्ताहर)