शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीच्या मजुरीला आळा घालण्याचा कृषी विद्यापीठाचा पर्याय

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

भविष्यातील मजुरांची समस्या लक्षात घेवून काळानुरुप बदल अपेक्षित

दापोली : दिवसेंदिवस भातशेती खर्चिक होऊ लागल्याने उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक खर्च शेतकऱ्याला मजुरीवर करावा लागत आहे. त्याचबरोबर कवळतोडणी भाजणीपासून ते रोप लावणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. मजुरीचा वाढलेला दर, उत्पन्न याचा ताळमेळ घातल्यास भातशेती शेतकऱ्याला फायेदशीर नसल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शास्त्रीय पद्धतीने भातपेरणी करुन कमी खर्चात उत्पन्न घेण्याचा पर्याय दिला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून भाताचे नवनवीन वाण विकसित करुन शेतकऱ्याला चांगला फायदा होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु अलीकडे मजुरांचा अभाव ही शतेकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीचे वाढलेले दर भातशेतीतील ४ महिने केला जाणारा मेहनतीचा कालावधी पाहता भातशेती शेतकऱ्याला खर्चिक आहे. कवळतोडणी, भाजणी, रान तयार करुन पेरणी, रोपे तयार करुन नांगरणी, चिखलणी, रोपे लावणी ही सर्व कामे भातशेतीत करावी लागतात.सर्व खर्च जावून शेतकऱ्याच्या हातात केवळ पेंढा शिल्लक राहील एवढेच उत्पन्न शिल्लक राहाते. भविष्यात याकडे दुर्लक्ष होऊ शकते. भातशेतीचा खर्च पाहता अनेकजण भातशेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गादी वाफे करुन थेट पेरणी केली आहे.पेरणी केल्यामुळे भातासाठी इतर कामावर होणाऱ्या खर्चाची बचत होते. ४ बाय ४ फुटाच्या गादीवाफ्यावर पेरणी करुन उत्पन्न घेण्याचा सोपा पर्याय कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांपुढे ठेवलेला आहे. या पद्धतीने मजुरीचा खर्च कमी होतो व थेट पेरणी केल्यामुळे भातपीक लवकर येते. कृषी विद्यापीठाच्या या शास्त्राचा फायदा गावागावात पोहोचल्यास मजुरांची भासणारी टंचाई दूर होणार आहे. त्यामुळे भातशेतीचा सध्या नुकसानीत असलेला प्रयोग प्रथमच फायद्यात बदलणार आहे. शेतीसाठी हे नवे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकणार आहे. (प्रतिनिधी)भविष्यातील मजुरांची समस्या लक्षात घेवून काळानुरुप बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्याला भातशेती कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.डॉ.उत्तमकुमार म्हाडकरसंशोधन संचालक