शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कृ षी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु

By admin | Updated: November 9, 2014 23:33 IST

अद्याप बाजार समितीपर्यंत आला नसल्याची माहिती सचिव किरण महाजन यांनी दिली.

रत्नागिरी : राज्यातील मुदत संपलेल्या १०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन राज्य शासनाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत चलबिचल सुरु झाली आहे. मात्र, याबाबतचा कोणताही आदेश अद्याप बाजार समितीपर्यंत आला नसल्याची माहिती सचिव किरण महाजन यांनी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० सप्टेंबर २००८ रोजी झाली होती. या निवडणुकीला ५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. नियमानुसार २०१३ साली बाजार समितीची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळ पडल्याने व सहकार कायद्यातील घटना दुरुस्तीचे कारण पुढे करुन २० एप्रिल २०१२ पासून सहकार क्षेत्रातील निवडणुका ठप्प झाल्या होत्या.शासनाने नुकताच या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामुळे सहकार क्षेत्राला राजकीय आखाड्याचे स्वरुप येणार आहे. जिल्ह्यातील ८१९ संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचाही त्यामध्ये समावेश आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही चलबिचल सुरु झाली असून, या समितीबाबत पणन संचालकांनी माहिती मागवली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे ही माहिती पणन संचालकांना पाठवली असून, लवकरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पुढील आदेश प्राप्त होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)