शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

आफ्रोह करणार २ ऑक्टोबर रोजी आमरण उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

रत्नागिरी : डिसेंबर, २०१९पासून आतापर्यंत शेकडो सेवानिवृत्त झाले तर काही अधिसंख्य कर्मचारी नोकरीत असताना विविध कारणांनी मृत्यू पावले. अशा ...

रत्नागिरी : डिसेंबर, २०१९पासून आतापर्यंत शेकडो सेवानिवृत्त झाले तर काही अधिसंख्य कर्मचारी नोकरीत असताना विविध कारणांनी मृत्यू पावले. अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ अद्याप देण्यात आलेले नाहीत. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर २ ऑक्टोबर राेजी गांधी जयंती दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी मंत्रालयासमोर आझाद मैदान, मुंबई येथे आमरण पोषण करतील, असा इशारा आफ्रोहने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ६ जुलै २०१७ च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी २१ डिसेंबर २०१९ला महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला. या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली होती. मात्र, त्यांनी जात प्रमाणपत्र वैधता दिली नाही अशा कर्मचाऱ्यांना ११ महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले होते. या निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल अद्याप शासनाला प्राप्त झाला नाही, हे कारण सांगून शासन वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना जीवन जगणे दुरपास्त झाले आहे.

आफ्रोह संघटनेने याबाबत अनेक वेळा शासनाला निवेदन देऊन त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाकडून गेल्या २१ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आफ्रोहने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून, ते २ ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.