शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

लाेटे येथे आंबा वाहतुकीच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

आवाशी : रत्नागिरीहून मुंबईकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बाेलेराे पिकअप गाडीला लाेटे-घाणेखुंट येथील अंडरपास मार्गाजवळ अपघात झाला. यात दाेघे ...

आवाशी : रत्नागिरीहून मुंबईकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बाेलेराे पिकअप गाडीला लाेटे-घाणेखुंट येथील अंडरपास मार्गाजवळ अपघात झाला. यात दाेघे जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे ५.२० वाजता घडली. यात वाहनांचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.

मुंबई-गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम इतरत्र वेगात सुरू असले तरी लाेटे-घाणेखुंट या मुख्य बाजारपेठ ठिकाणी हे काम गेली अनेक महिन्यांपासून धीम्या गतीने सुरू आहे. कितीतरी दिवसांपासून लाेटे-घाणेखुंट या ठिकाणी अंडरपाससाठी खाेदलेला खड्डा अद्यापही जैसे थे आहे.

रत्नागिरीहून रात्राै ३ वाजता कल्याण-डाेंबिवली येथे आंबा घेऊन जाणारी बाेलेरो पिकअप गाडी (एमएच ०८ डब्ल्यू ३१०६) ही लाेटेमाळ येथे सकाळी ५.२० वा. आली. अंडरपाससाठी खाेदून ठेवलेल्या खड्ड्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यात काेसळली. याच वेळी शेजारीच राहणारे रहिवासी गुलजार सुर्वे, त्यांचा मुलगा फैजान सुर्वे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. काळाेखात खड्ड्यात पडलेले वाहन त्यांना गाडीची वीज सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांनी खड्ड्यात उतरून गाडीचा चालक अक्षय चव्हाण (रा. डेरवण, सावर्डे) व वाहक उद्देश तारपी यांना मदत करून गाडीतून बाहेर काढले. सुदैवाने त्यांना किरकाेळ दुखापत झाली हाेती. सुर्वे कुटुंबीयांनी त्यांना शेजारील रुग्णालयात दाखल केले व गाडी मालक राजेंद्र भाटकर, रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. प्रसंगी मदत करून वाहनातील आंब्याची चाेरी हाेणार नाही यासाठी दक्षता घेणाऱ्या सुर्वे पितापुत्र व भगवान, सुर्वे, सपान खान, शाेएब खान यांना त्यांनी घटनास्थळी आल्यावर सहकार्याबद्दल आभार मानले. अपघातात बाेलेराे पिकअप व त्यातील आंबे असा सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची लाेटे पाेलिसांत नाेंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.