शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

रत्नागिरी जिल्ह्यात आढळले कोरोनाचे ७० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : गेले पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेनाबाधितांचा आकडा १००च्या आत राहिल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. रविवारीही जिल्ह्यात केवळ ...

रत्नागिरी : गेले पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेनाबाधितांचा आकडा १००च्या आत राहिल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. रविवारीही जिल्ह्यात केवळ ७० रुग्ण सापडले आहेत तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. काेराेनातून २० रुग्ण बरे झाले असून, १,२७७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २,८६३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत ६ रुग्ण, खेडमध्ये ५, गुहागरात १४, चिपळुणात १०, संगमेश्वरात १२, रत्नागिरीत १८, लांजात २ रुग्ण पाॅझिटिव्ह सापडले आहेत तर राजापूर तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची एकूण संख्या ७६,९४२ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात दापोली आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण २,३७२ बाधित कोरोनाने दगावले आहेत. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे तर आतापर्यंत ७३,२९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२६ टक्के आहे.