शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

६२ बोगस शिक्षकांची पदावनती होणार

By admin | Updated: February 26, 2015 00:07 IST

लोकमतचा प्रभाव : जिल्हा परिषद शिक्षण समितीत निर्णय; १५ दिवसांत पुरावे सादर करण्याचे आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६२ पदवीधर शिक्षकांची पदावनती करण्यात येणार असून, त्यांच्याकडून वाढीव वेतनाची वसुली करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. या शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी सादर केली होती. ही पदवी अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ते न दिल्यास ही कारवाई होणार आहे.अलाहाबाद विद्यापीठाच्या बोगस पदवीबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आली. जिल्ह्यातील ६२ शिक्षकांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी धारण करून पदवीधर शिक्षक म्हणून शिक्षण विभागाकडून पदोन्नती मिळविण्यात यश मिळविले होते. त्यांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधर शिक्षकांची यादीही शिक्षण समितीच्या सभेत जाहीर करण्यात आली. शिक्षण समितीच्या सर्वच सदस्यांनी अशा पदवीधर शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत जोरदार चर्चा केली. त्यानंतर हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (शहर वार्ताहर)अलाहाबाद विद्यापीठाची पदवी सादर करणाऱ्या शिक्षकांनी ही पदवी अधिकृत असल्याचे पुरावे १५ दिवसांत सादर करावेत, त्याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. १५ दिवसांत पुरावे सादर न करणाऱ्या पदवीधर शिक्षकांची पदावनती करण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून वाढीव वेतनाची वसुली करावी, असाही निर्णय घेण्यात आला आहे.- ऐश्वर्या घोसाळकर, -शिक्षण समिती सभापती, जि. प. रत्नागिरी.