शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवसांत ४३ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:42 IST

परतीच्या पावसाने  घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत ४३ घरांची पडझड झाली. ११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर पाच जनावरे मृत झाली.

ठळक मुद्दे११ घरांना विजेचा फटकातीन व्यक्तींचा मृत्यूपाच जनावरांचा बळी

रत्नागिरी , 5 : परतीच्या पावसाने  घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत ४३ घरांची पडझड झाली.

११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर पाच जनावरे मृत झाली.

परतीच्या पावसाने जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले. ३० सप्टेंबरपासून मेघगर्जनेसह सलग चार पडणाºया पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

या चार दिवसांत ४३ घरांची पडझड झाली. ११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर चार जनावरे मृत झाली. या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.