शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
2
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
3
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
5
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
6
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
7
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
8
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
9
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
10
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
11
Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद
12
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
13
"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली
14
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
15
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
17
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
18
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
19
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
20
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवसांत ४३ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:42 IST

परतीच्या पावसाने  घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत ४३ घरांची पडझड झाली. ११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर पाच जनावरे मृत झाली.

ठळक मुद्दे११ घरांना विजेचा फटकातीन व्यक्तींचा मृत्यूपाच जनावरांचा बळी

रत्नागिरी , 5 : परतीच्या पावसाने  घरांची पडझड, घरांवर, गुरे यांच्यावर वीज पडण्याच्या घटना, विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. १ ते ४ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत ४३ घरांची पडझड झाली.

११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर पाच जनावरे मृत झाली.

परतीच्या पावसाने जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले. ३० सप्टेंबरपासून मेघगर्जनेसह सलग चार पडणाºया पावसाने जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीबरोबर घरांवर तसेच पाळीव जनावरांवर वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

या चार दिवसांत ४३ घरांची पडझड झाली. ११ घरांवर वीज कोसळल्याने नुकसान झाले. वीज पडून आणि विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा बळी गेला तर चार जनावरे मृत झाली. या चार दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.