शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

रत्नागिरी जिल्ह्यात ३९५ कोरोनाबाधित रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ३९५ रुग्ण सापडले असून, बाधित रुग्णांची संख्या ३६,४३९ झाली आहे. कोरोनाने १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १,२३९ झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने, जिल्ह्यात दोन दिवसांत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सापडलेेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील २७२ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १२३ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १५० रुग्ण, मंडणगड, गुहागरात प्रत्येकी २, दापोलीत ४, खेडमध्ये १, चिपळुणात ३४, संगमेश्वरात ८२, लांजात २३ आणि राजापुरात ४१ रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.७३ टक्के आहे.

जिल्ह्यात खासगी रुग्णालयात ५ तर शासकीय रुग्णालयात ८ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ५ जण, चिपळुणातील ३, राजापुरात २ आणि संगमेश्वर, लांजा, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ७ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण ३.४० टक्के आहे.