शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक करापोटी प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी १६ लाख

By admin | Updated: November 10, 2014 23:55 IST

लांजा अव्वल : जिल्ह्यात रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालय अव्वल

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेला ३ कोटी ९५ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ३ कोटी ९५ लाख इतक्या उद्दिष्टापैकी २ कोटी १५ लाख ९४ हजार रूपयांच्या महसूलची (५४.६६ टक्के) भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक महसूल रत्नागिरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने (३० लाख ९१ हजार, ५०.५१ टक्के) इतका मिळविला आहे, तर सर्व तालुक्यात लांजा अव्वल (१ लाख १८ हजार, ६९.४१ टक्के) आहे.जिल्हा करमणूक कर शाखेला २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता ३ कोटी ९५ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्यासह तीन उपविभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे. उपविभाग दापोलीत मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उपविभाग चिपळूणमध्ये चिपळूण, गुहागर, देवरूख (संगमेश्वर) या तीन तालुक्यांचा, तर रत्नागिरी उपविभागात रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे.यावर्षी संपूर्ण जिल्ह्याला ३ कोटी ९५ लाख रूपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आॅक्टोबरअखेर २ कोटी १५ लाख ९४ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात रत्नागिरी उपविभाग पहिला आणि दापोली, चिपळूण अनुक्रमे द्वितीय व तृतीय आहेत. जिल्ह्यात लांजा तालुका प्रथम असून, त्यापाठोपाठ संगमेश्वर आणि गुहागर अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. एप्रिलमध्ये लोकसभा आणि त्यापाठोपाठ चारच महिन्यांनी विधानसभा निवडणूक आल्याने वसुली गतवर्षी पेक्षा कमी झाली आहे. सध्या डीटीएचधारकांची संख्या वाढती असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ४७ लाख ४४ हजार इतका महसूल गोळा झाला असून, यासाठी २ कोटी ४८ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्च २०१५ पर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास या शाखेकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीरत्नागिरी५४.३०२७.४१५०.४८लांजा१.७०१.१८६९.३९राजापूर५.२०२.३२४४.६२रत्नागिरी उपविभाग६१.२०३०.९१५०.५१एकूण१४७ ६८.५०४६.६०डी. टी. एच२४८१४७.४४५९.४५एकूण३९५२१५.९४५४.६६तालुकाइष्टांक उद्दिष्टपूर्तीटक्केवारीमंडणगड१.७५०.३७२१.१४दापोली६ २.६८४४.६७खेड२०९.३५४६.७५दापोली उपविभाग२७.७५१२.४०४४.६८चिपळूण४५१७.८५३९.६७गुहागर८४.४९५४.८८संगमेश्वर५.०५२.९५३९.६७चिपळूण उपविभाग५८.०५२५.१९४३.३९ंगतवर्षी उद्दिष्टापेक्षा २७ टक्के अधिक वसुली मार्च अखेर झाली होती. मात्र, आता आॅक्टोबरपर्यंत काही तालुक्यांची वसुली ५० टक्केही झाली नाही. कारण एप्रिल आणि आॅक्टोबरमध्ये निवडणुका आल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. मात्र, यावर्षीही मार्चअखेर जिल्ह्याची उद्दिष्टपूर्ती नक्कीच होईल.- रवींद्र खानविलकर,सहायक करमणूक कर अधिकारी