शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

रस्त्यांच्या कामासाठी १८ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी ...

रत्नागिरी : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण करण्याची गरज आहे. यासाठी दरवर्षी मिळणारा निधी तोकडा असल्याने हे काम पूर्ण होत नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनकडे ८० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात ६,७४९ कि.मी. लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. यापैकी सुमारे ३० ते ४० टक्के लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषदेचे बहुतांश रस्ते डांबरी आहेत. पावसाळ्यात हे रस्ते खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच यावर्षी नेहमीच्या तुलनेत रस्त्यांची स्थिती अधिक दयनीय झाली आहे. मात्र, निधी तोकडा असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न यावर्षी ऐरणीवर आला आहे. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे.

जिल्हा परिषदेंतर्गतचा ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांचा प्रश्न यावेळी प्रकर्षाने निकाली काढण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणपणे जिल्हा प्रमुख मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, जिल्हा परिषदेला अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळतो.

जिल्हा परिषदेला रस्त्याच्या कामांसाठी २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात सुमारे १२ कोटी रुपये मंजूर झाले होते. रस्त्यांची दुरुस्ती पाहता हा निधी अपुरा पडणारा आहे. जिल्हा परिषदेने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८० कोटी रुपयांची मागणी जिल्हा नियोजनकडे केली आहे.