शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५७ कोरोनाचे नवे रुग्ण, ९ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित १५७ रुग्ण सापडले आहेत. ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ९७ रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित १५७ रुग्ण सापडले आहेत. ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ९७ रुग्ण कोराेनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १,८१७ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्याभरात ६,१२३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीतील ५९ आणि ॲन्टिजन चाचणीतील ९८ रुग्ण आहेत. त्यात मंडणगड तालुक्यात ५ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये १८, गुहागरात १६, चिपळुणात ४७, संगमेश्वरात १०, रत्नागिरीत ३३, लांजात २ आणि राजापुरात ९ रुग्ण सापडले आहेत. बाधितांची एकूण संख्या ७४ हजार झाली आहे. जिल्हाभरात ॲक्टिव्ह रुग्ण १,६७८ आहेत.

जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले नाही. दिवसभरात ८ रुग्ण तर मागील दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खेड, गुहागर तालुक्यांमध्ये २ रुग्णांचा तर मंडणगड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण २,१९५ बाधितांच्या मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला असून तो २.९७ टक्क्यावर आला आहे. जिल्ह्यात ६९,९८८ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांचा बरे होण्याचा दर ९४.५८ टक्के आहे.