शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बसअभावी ग्रामस्थांची हाेते १२ किलाेमीटरचा पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

देवरुख : मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवरुख एसटी आगाराने पेढांबेकडे जाणारी बस बंद केल्याने, इथल्या ग्रामस्थांना पायपीट करावी ...

देवरुख : मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवरुख एसटी आगाराने पेढांबेकडे जाणारी बस बंद केल्याने, इथल्या ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. माखजन खाडीपट्ट्यांलगतच्या गावांना जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी मावळंगे शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी केली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील खाडीपट्ट्यातील शेवटचे गाव पेढांबे असून, या ठिकाणी जाण्यासाठी १२ किलाेमीटरचे अंतर असून, इथल्या सामान्य लोकांना बाजारपेठेसह शेतीला लागणाऱ्या वस्तूंसाठी माखजन बाजार पेठेत यावे लागते, तसेच इथल्या पेढांबेसह या मार्गावरील अनेक गावांतील ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. लस घेण्यासाठी ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी २४ किलाेमीटरचा प्रवास चालत करावा लागतो, अन्यथा खासगी वाहन केल्यास वाहनधारकाला तो म्हणेल ती रक्कम द्यावी लागते. त्यातच सध्या शेतीचा हंगाम सुरू असून, शेतीसाठी लागणारे साहित्य व संसारोपयोगी वस्तूसाठी लागणारे साहित्य लागल्यास माखजन बाजारपेठेशिवाय पर्याय नसल्याने चालतच जावे लागते.

या मार्गावरील लोकांना शासकीय कामासाठी चिपळूण, सावर्डे, देवरुख, रत्नागिरी आदी गावांना जावे लागते. मात्र, एसटीची फेरी नसल्याने मनस्ताप हाेत आहे. माखजन, पेढांबे या मार्गावर कासे, असावे, नारडुवे, खेरशेत, वीर आदी गावे आहेत. मात्र, सध्या या मार्गावर एकही गाडी सुरू नसल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी बाबू माेरे यांने केली आहे.