शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

११५४ शाळांमधील विद्यार्थी प्रगत

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हा परिषद : शिक्षण विभागाची आघाडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात ११५४ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रणी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तांनी ज्ञानरचना वादानुसार शिक्षण पध्दतीचा वापर करुन राज्यातील किती शाळा प्रगत झाल्या याचा आढावा घेतला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त शाळा १०० टक्के प्रगत ठरल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८०० शाळांमधील विद्यार्थी प्रगत झाले आहेत. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वशिक्षा अभियानांतर्गत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्याने पहिल्या दोन क्रमांकात स्थान पटकावले आहे. ही परंपरा कायम राखत शिक्षणामध्ये जिल्ह्यातील मुले राज्यात हुशार असल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरीतील शाळांनी राबविलेली शिक्षण पध्दती अन्य जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ बीटमधील ३० प्रगत शाळांना भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचे दौरे सुरु झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान, आकलन, उपयोजन क्षमतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृती, उपक्रम, प्रयोग, प्रात्यक्षिके, प्रकल्प, स्वाध्याय, तोंडी काम, लेखी चाचणी याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादनाची वेळावेळी पडताळणी शाळास्तरावर करुन त्यांना प्रगत बनविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ज्ञानरचनावादाचा अवलंब करुन जिल्ह्यात एकूण ११५४ शाळा प्रगत झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगडात ८५, दापोलीत ८०, खेडमध्ये ९४, चिपळुणात १९५, गुहागरात १०२, संगमेश्वर २१६, रत्नागिरीमध्ये १८१, लांजात ७७ व राजापूरमध्ये १२४ शाळा प्रगत झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)