शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनावर श्रमजीवींची धडक

By admin | Updated: August 10, 2016 03:15 IST

आदिवासी समाजाच्या जमिनी बळकाविणाऱ्या बिल्डर लॉबीला लगाम घालायला प्रशासनाकडे वेळ मागूनही वेळ मिळत नाही.

अलिबाग : आदिवासी समाजाच्या जमिनी बळकाविणाऱ्या बिल्डर लॉबीला लगाम घालायला प्रशासनाकडे वेळ मागूनही वेळ मिळत नाही. प्रशासनाने अजूनही न्याय द्यावा, अन्यथा हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेने येथे दिला. प्रशासन आणि सरकारला जाग आणण्यसाठी त्यांनी मंगळवारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचेही निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६९ वर्षांनंतरही रायगड जिल्ह्यातील पनवेल, खालापूर, सुधागड, कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी, श्रमजीवी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. भारतीय संविधानाने राजकीय व्यवस्थेवर महत्त्वाची जबाबदारी टाकली असताना त्यांच्याकडून ती योग्यपणे निभावली जात नाही. त्यामुळे त्यांना दूषित पाणी, रस्ता, घरकूल, वीज, समाजमंदिर, स्मशानभूमी, पायवाटा यासारख्या मूलभूत सुविधांसह वैयक्तिक लाभांच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे घराखालील जमीन, वनजमीन, कुळांच्या जमिनी, फसवणूक, विक्र ी जमीन फसवणूक, हक्कसोड, बेकायदेशीर जमिनींवर अतिक्र मण करु न धनदांडग्या बिगर आदिवासी बिल्डर लॉबीने बळकावल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे वेळ मागूनही तो दिला नसल्यानेच तुमच्या दाराजवळ यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.अलिबाग येथील क्र ीडाभुवन येथून श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाला सुरु वात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील हिराकोट तलाव येथे मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे तेथेच सभेत रूपांतर झाले. विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या वेळी मार्गदर्शन केले.याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा चिटणीस संजय गुरव आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)