शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलवाहिनी पुन्हा फुटली; हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:42 IST

संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

नेरळ : नेरळ पूर्व भागात सातत्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. पिण्याचे पाणी वाया जात असल्याने जलवाहिन्या फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत नेरळ ग्रामपंचायत विचार करीत असल्याची माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली आहे.गेल्या महिन्यात येथील मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे जवळपास आठ दिवस नेरळ ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाऱ्यांकडून काम सुरू होते. मंगळवारी, पहाटे पुन्हा नेरळ पूर्व भागात मध्य रेल्वेच्या पुलाच्या कामात तुटलेली जलवाहिनी पुन्हा तुटली. त्यामुळे याठिकाणी तळे साचले होते. सकाळी दहानंतर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी जलवाहिन्या दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत नेरळ पूर्व भागात सकाळी वितरीत करण्यात आलेले पाणी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.नेरळ गावातील अन्य भागाकडे दुर्लक्ष करून मध्यंतरी पाणीपुरवठा विभागाला रेल्वेने तोडलेल्या जलवाहिन्या जोडाव्या लागल्या होत्या. त्यानंतर इमारती बांधण्याची कामे करताना आणि रस्त्याची कामे करताना जेसीबी लावले जात आहेत. त्या वेळी खोदकाम सुरू करण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना केली जात नसल्याने त्या भागातील नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे.नेरळ ग्रामपंचायत खोदकामाबाबत एक रूपरेषा निश्चित करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे यापुढे कोणीही कुठेही खोदकाम करू शकत नाही आणि त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.नेरळ ग्रामपंचायत सातत्याने फुटणाºया जलवाहिन्या याबाबत गंभीर असून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याआधी यापुढे जलवाहिन्या फोडणाºयावर कारवाई करण्याचा विचार सुरू असून त्या निर्णयास लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती सरपंच साळुंखे यांनी दिली आहे.