शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
5
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
6
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
7
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
8
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
9
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
10
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
11
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
12
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
13
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
14
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
15
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
16
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
17
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
18
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
19
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
20
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

५७ वाड्यांना तीन टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 11, 2016 02:10 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. साडेसत्तेचाळीस लाखांचा पाणीटंचाई निवारण कृती

श्रीवर्धन : तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. साडेसत्तेचाळीस लाखांचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तालुक्यासाठी तयार केला आहे.मार्चपासून तालुक्यातील ३८ गावांतील ५७ टंचाईग्रस्त वाड्यांना तीन शासकीय वाहनांनी पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे, तर ८१ विंधन विहिरी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात पडल्याने जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पावसाचे पाणी मुरले नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी आवश्यक प्रमाणात भरलेली नाही. टंचाईग्रस्त वाड्यांना व गावांना पिण्याच्या पाण्याची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून टंचाईच्या परिस्थितीवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे.तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांनमध्ये पाणीटंचाई झाली असून येथील नागरिकांना पायपीट करुन दूर वरून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दिघी, बागमांडला, हरेश्वर, मारल, कुडगाव आशा अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला असला तरी यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुका टँकरमुक्त करण्यासाठी तालुक्यातील अनेक अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची गरज आहे. (वार्ताहर)