शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

कर्जतमधील शेतकऱ्यांना भात खरेदी केंद्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:56 IST

तालुक्यात अद्याप भात खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांकडे शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने भात विकावा लागत आहे. मुळातच परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांचे अधिकच नुकसान होत आहे.

कर्जत : तालुक्यात अद्याप भात खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांकडे शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने भात विकावा लागत आहे. मुळातच परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांचे अधिकच नुकसान होत आहे.तालुक्यातील साळोख येथील कृषिभूषण शेतकरी कृष्णाजी कदम यांनी शेतकºयांची व्यथा मांडताना सांगितले की, शासनाचा हमी भाव १७५0 रु पये आहे. परंतु शासनाचे भात खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने आणि शेतकºयांना तातडीने पैशाची गरज असल्याने शेतकरी येथील खासगी व्यापाºयाला देईल त्या भावात भात विकत आहेत. हे व्यापारी शेतकºयाला नाममात्र भाव म्हणजेच अकराशे, बाराशे रु पये प्रति क्विंटल दर देत आहेत. यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.- दरवर्षी १५ डिसेंबरला राजनाल्याला पाणी सोडण्यात येते. मात्र पूर्वीपेक्षा भात शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने पाण्याचा वापर फारसा होत नाही. या उलट राजनाल्याचे काम निकृष्ट झाल्याने ते पाणी ज्यांनी वाल, तूर, कडधान्य लावले आहे त्यांच्या शेतात शिरून पीक कुजण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड