शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

मतदान हे राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण

By admin | Updated: January 26, 2017 03:24 IST

कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही

अलिबाग : कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयतेने मतदानाचे पवित्र व राष्ट्रीय कार्य सर्व पात्र मतदारांनी करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे बोलताना केले आहे.येथील को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात अलिबाग प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्र मात तेली-उगले बोलत होत्या. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, वयाच्या १८ व्या वर्षी आपणास मतदानाचा हक्क प्रप्त होतो आणि आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. हा हक्क आयुष्याच्या शेवटपर्यंत आपणास लाभतो. मतदान हे महत्त्वाचे असे दान आहे. त्यातून आपली लोकशाही बळकट व सक्षम होते. त्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करण्याचा संकल्प आजच्या या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त करणे आवश्यक आहे. या उपक्र मा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचे जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले, आपली लोकशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे, याचे श्रेय आपल्या देशातील नागरिकांचेच आहे. मतदार जनजागृतीसाठी सर्व युवा वर्गाने पुढे यावे. आपले मित्र, आपल्या परिवारातील पात्र सदस्य यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करु न घेण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदान प्रक्रि येत युवा पिढीने सदिच्छादूत म्हणून कार्य करावे. ज्या योगे आपली लोकशाही अधिक भक्कम होऊ शकेल,असे नार्वेकर यांनी नमूद केले.प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद करत त्यांच्या विभागाने घेतलेल्या विविध उपक्र मांचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करु न कार्यक्र माचा शुभारंभ केला तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके दिले.