शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मतदान हे राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण

By admin | Updated: January 26, 2017 03:24 IST

कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही

अलिबाग : कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयतेने मतदानाचे पवित्र व राष्ट्रीय कार्य सर्व पात्र मतदारांनी करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे बोलताना केले आहे.येथील को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात अलिबाग प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्र मात तेली-उगले बोलत होत्या. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, वयाच्या १८ व्या वर्षी आपणास मतदानाचा हक्क प्रप्त होतो आणि आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. हा हक्क आयुष्याच्या शेवटपर्यंत आपणास लाभतो. मतदान हे महत्त्वाचे असे दान आहे. त्यातून आपली लोकशाही बळकट व सक्षम होते. त्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करण्याचा संकल्प आजच्या या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त करणे आवश्यक आहे. या उपक्र मा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचे जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले, आपली लोकशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे, याचे श्रेय आपल्या देशातील नागरिकांचेच आहे. मतदार जनजागृतीसाठी सर्व युवा वर्गाने पुढे यावे. आपले मित्र, आपल्या परिवारातील पात्र सदस्य यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करु न घेण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदान प्रक्रि येत युवा पिढीने सदिच्छादूत म्हणून कार्य करावे. ज्या योगे आपली लोकशाही अधिक भक्कम होऊ शकेल,असे नार्वेकर यांनी नमूद केले.प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद करत त्यांच्या विभागाने घेतलेल्या विविध उपक्र मांचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करु न कार्यक्र माचा शुभारंभ केला तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके दिले.